इतिहास

१९६५च्या यु*द्धाच्या वेळी निजामाने भारतीय सैन्याला ५००० रुपयांची मदत केली होती का…?

११ डिसेंबर १९६५ च्या एका वृत्तपत्रातील बातमीनुसार पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यावेळी हैद्राबाद विमानतळावर पोहचले, त्यावेळी म्हतारा झालेला निजाम त्यांना...

जाणून घ्या, केरळमध्ये हिंदूंविरोधात झालेला मोपला विद्रोह काय होता…?

या चळवळीला जमीनदारांच्या विरोधात वेठबिगारांच्या बंडाचे स्वरूप प्राप्त झाले. मोपला मुसलमान हे हिंदू जमीनदार त्यांना देत असलेल्या अल्प मजुरीमुळे व...

पाश्चात्त्यांवर गांधीजींच्या विचारांइतकाच प्रभाव त्यांच्या चष्म्यानेही पाडला आहे

गोलाकार लेन्स असलेला भिंगाचा चष्मा गांधीजींनी सर्वप्रथम लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेताना विकत घेतला होता. डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा चष्मा फार...

या नवाबाच्या कुत्रीच्या लग्नाचा सोहळा तीन दिवस चालला होता

या लग्नासाठी रोशन आराचे दागिने खास सुरतवरून मागवण्यात आले होते. रोशन आराचा लग्नाचा पोशाख काश्मीरच्या रेशीम व्यापाऱ्यांकडून तयार करून घेण्यात...

केवळ काश्मीरच नाही तर गुजरातमधील या भागांवरही पाकिस्तान आपला हक्क दाखवतोय

२१ ऑगस्टला व्ही. पी. मेनन यांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तास पत्र लिहुन जुनागढमध्ये जनमत चाचणी घेतली जावी कारण तेथील जनता हिंदू असुन...

ईश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न विधवेशी लावून दिलं होतं

बंगालमध्ये राजाराममोहन रॉय यांनी सुरु केलेली धर्मसुधारणेची चळवळ विद्यासागर यांनी आणखी पुढे नेली. राजारामोहन रॉय यांनी सती बंदीचा कायदा पारित...

जेव्हा लिव्ह इनचा अर्थही माहिती नव्हता तेव्हा राम मनोहर लोहिया “लिव्ह-इन-रिलेशनशिप”मध्ये राहत होते

लोहियांना अनेक मैत्रिणी होत्या. स्त्री-पुरुष नात्यात प्रगल्भता आणि सामंजस्य असावे या मताचे लोहिया होते. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रियांवर त्यांच्या बुद्धीमत्तेची,...

एकसंघ भारतासाठी झटणाऱ्या अन्सारींचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कायमच दुर्लक्षित राहिलं

स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांच्या विचारांवर, भूमिकांवर नेहमीच चर्चा होत राहिली. त्यांनी केलेल्या कामाचीही चर्चा होत राहिली, पण अन्सारी...

एका अंधश्रद्धेमुळे इंग्रजांनी या मांजराला सॅल्यूट ठोकायचा आदेश काढला होता

ही बातमी इंग्रज गव्हर्नरच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली. हे सर्व ऐकून शेवटी इंग्रज गव्हर्नरने या मांजराच्या एक नावाने जीआर काढला की...

पश्चिम बंगालच्या या जिल्ह्यात १५ नाही तर १८ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो

दुसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट १९४७लाच कृष्णानगर येथील पब्लिक वाचनालयावर फडकवलेले पाकिस्तानी झेंडे उतरवण्यात आले व तिथे भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकला....

Page 48 of 75 1 47 48 49 75