द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

जेव्हा एका ब्रिटीश मिठाच्या कंपनीला ‘देश का नमक’ने पाणी पाजलं होतं..!

कॅप्टन कुकची ही कमजोरी लक्षात घेऊन टाटाने "खारट मीठ" अशीच पंचलाईन देत पुन्हा उसळी मारली. एक तर टाटाचा दर कमी...

अबब…! कॅमेऱ्याच्या आकाराचं घर आणि मुलांची नावं निकॉन, कॅनन, इप्सन..!

"माझ्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवणं इतकं सोपं नव्हतं. मला अगदी कॅमेरातील सगळ्या गोष्टी त्या घरात होत्या. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर...

या पारसी वकीलाने आपल्याला राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं रक्षण केलंय

१९५४ साली नानी पालखीवाला यांनी आपला पहिला खटला लढावला. यात त्यांनी तत्कालीन मुंबई प्रांताला कोर्टात आव्हान दिले आणि त्यांनी जारी...

ब्रिटनच्या सरदार घराण्यात जन्मलेल्या ‘मीराबेन’चा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभाग होता

दोघींनीही पर्यावरणाच्या रक्षणासाठी चळवळी उभ्या केल्या. हिमालयातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला. सरलाबेन आणि मिराबेनसारख्या महिलांचा वारसा आजही पर्यावरणविषयक...

डॉक्टर कोटणीसांचे उपकार चीनी सैनिक आजही विसरले नसतील

"डॉक्टरांनी केलेले काम हे फक्त तुमच्या-आमच्या साठीच नाही तर अखिल मानवजातीच्या सेवेसाठी जे जे झटत आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात...

त्या रात्रीची भीषणता आणि तुकाराम ओंबळेंचं साहस आपण कधीच विसरू शकणार नाहीत

ज्या ठिकाणी अजमल कसाबला नि:शस्त्र तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले होते, त्याच ठिकाणी त्यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यांच्या साहस...

आपल्याला माहितही नसलेल्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव नासाने चंद्रावरील क्रेटरला दिलंय

ब्रिटीशकालीन एका सायन्स मॅगझीनमध्ये छापून आलेल्या एका लेखानुसार, मित्रा हे देशातील पहिलेच शास्त्रज्ञ होते ज्यांनी देशाला पहिल्यांदा रेडिओ कम्युनिकेशन क्षेत्राची...

जगप्रसिद्ध बीटल्स कलकत्त्यातील या छोट्याशा दुकानातून सितार खरेदी करत

इथे सितार बनवण्यासाठी लागणारे लाकूड हे खास आसाम मधून मागवण्यात येते तर, सरोद बनवण्यासाठी लागणारे कोकराचे कातडे कालीमातेच्या मंदिरातून मागवले...

मुहम्मद पैगंबरांनी अरबस्तानात फिरणाऱ्या रानटी टोळ्यांना ‘धर्म’ दिला

अवघ्या काही दशकातच इस्लामचा प्रभाव जगभर दिसून येऊ लागला. आज उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत अनेक राष्ट्रे इस्लाम...

या माणसाने भारतात छापील पुस्तकांचा काळ आणला, गालिबच्या कविताही प्रकाशित केल्या

१८७०पर्यंत त्यांनी ३०००पेक्षाही जास्त पुस्तकांचे प्रकाशन केले होते. त्यात उर्दू, हिंदी, पर्शियन आणि संस्कृत याबरोबरच अरेबिक, पाश्तो, मराठी आणि बंगाली...

Page 170 of 228 1 169 170 171 228