द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

जेव्हा बाबरने शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांना कैदेत टाकलं होतं..

तिसऱ्या कडव्यात त्यांनी राजघराण्यातील स्त्रियांचे वर्णन केले आहे. उंचउंच महालात आणि सदा सुखविलासात राहणाऱ्या या महिलांनाही कुणी वाली उरला नव्हता....

समग्र क्रांतीचे अग्रदूत : महर्षी दयानंद सरस्वती

भारतीय समाजात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्रांतीचा सूर्योदय झाला. समाजात आर्य समाजाच्या प्रेरणेने हजारो क्रांतिकारक तयार झाले. महर्षी दयानंद सरस्वती...

भारताच्या स्वातंत्र्यदिनीच पटेलांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशा अफवा पसरल्या होत्या

कॉंग्रेसच्या पार्लमेंट्री कमेटीच्या राज्य प्रतिनिधींनी पटेलांना त्यावेळी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची मागणी केली होती. परंतु, गांधीजींनी नेहरूंच्या नावावर शिक्कामोर्तब केले....

कमळाच्या देठापासून कापड बनवण्याच्या हिच्या कल्पनेची पंतप्रधानांनीसुद्धा दखल घेतलीय

बिजियाशांती आता त्यांच्या जिल्हा बिष्णुपूर व इतर जिल्ह्यातील महिलांना प्रशिक्षण देत आहेत. पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक बचतगटांनी...

ज्या तुलुगमा यु*द्धनीतीच्याच जोरावर बाबरने हिंदुस्तानावर राज्य केले ती काय आहे..?

या युद्धनीतीत राजा आपल्या अत्यंत विश्वासू शिपायांना चार गटात विभागतो. यातील पहिल्या दोन तुकड्या राजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असतात...

त्या मॅचमध्ये गावस्कर आऊट व्हावा म्हणून आपलेच लोक देव पाण्यात घालून बसले होते

गावस्करांच्या या खेळाबद्दल बोलताना इंग्लंडचे क्रिकेटर जॉफ्री बॉयकाट यांनीही खुमासदार शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, आम्हाला तर अगदी मनापासून वाटत...

९० च्या दशकातील शाळकरी मुलांच्या मनात अजूनही ‘बजाज मेटाडोर’च्या आठवणी कायम आहे !

अगदी अलीकडे म्हणजे २०१४ साली सोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेला ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ नावाचा चित्रपट येऊन गेला. यातील नायिका...

ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं त्यांनाच पुढे जनता पक्षाने हाकलून लावलं

या प्रकरणाचा पाच वर्षांनी निकाल आला, इंदीरा गांधींच्या दबावाला झुगारून न्यायालयाचे न्यायमूर्ती जगनमोहन लाल सिन्हा यांनी निकाल दिला. इंदिरा गांधींच्या...

इस्राईलच्या मोसादने इराकमध्ये घुसून मिग-21 चोरून आणलं होतं

तो जेव्हा जॉर्डनच्या हवाई हद्दीत पोहचला त्यावेळी इराकी वायुदलाने त्याला विमान पुन्हा परत आणायला सांगितले. पण विमान परत नेण्यासाठी त्याने...

भारताचे हे तीन राष्ट्रपती आपल्या मानधनाच्या फक्त तीस टक्के रकम घेत होते

नीलम संजीव रेड्डी हे १९७७ मध्ये राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. ते भारताचे सहावे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती भवनात राहायला जाताना आपल्यासोबत...

Page 133 of 228 1 132 133 134 228