सरपंच पदाची निवडणूक हरलेला उमेदवार ते सरपंच पदामुळेच पद्मश्री मिळालेलं व्यक्तिमत्व
सर्वधर्म समभावाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं ते गावात एकमेव मुस्लिम कुटुंबीय असताना सुद्धा त्या गावात मशीद आहे.
सर्वधर्म समभावाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं ते गावात एकमेव मुस्लिम कुटुंबीय असताना सुद्धा त्या गावात मशीद आहे.
अख्तर यांच्या प्रयत्नांना आज जरी भारत सरकारकडून उचित सन्मान मिळाला असला तरी आजही अख्तर हे आपला जीव संभाळून जगत आहेत.