Tag: agriculture

देशव्यापी लॉकडाऊन भारतातील कृषी क्षेत्रावर नेमका काय परिणाम करेल..?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या समस्येवर सरकारने बाजारसमित्या बंद केल्यावर शहरातील महागाईच्या दराने शहरातील व्यापारी वर्ग पुन्हा फायद्यात आला आहे त्यामुळे ...

१५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रयत्नामुळे आज वर्षाला तब्बल २ कोटी लिटर पाणीबचत शक्य झालीय!

आज साळुंखे हे भारतातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभे असून त्यांची यशोगाथा नक्कीच अनेक लोकांना आयुष्यात उभारी देईल हे मात्र ...

चिकूच्या प्रक्रिया उद्योगातून हा मराठी शेतकरी वर्षाकाठी 1 कोटींचा नफा कमावतोय

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब  मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर बोर्डी नावाचे छोटेसे गाव ...

आफ्रिकेतील वाळवंटातून भारतातल्या शेतकऱ्यांवर येणारं ‘अस्मानी संकट’ : टोळधाड

आज ह्या टोळधाडीवर सरकार जरी असंख्य उपाययोजन करत आहे परंतु ही समस्या समूळ नष्ट करणे अवघड आहे.

भारतात होणाऱ्या धान्याच्या नासाडीवर मोदी सरकारने शोधला जालीम उपाय…

आज ह्या सिलो स्टोरेजच्या प्रकल्पामुळे धान्याचं होणारं नुकसान टळणार असून भारत सरकारला होणारा तोटा कमी होणार आहे, शिवाय भविष्याच्या दृष्टीने ...