असं म्हणतात की इथं मृत्यू आल्यावर जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते..!
आज मणिकर्णिका घाटावर रोज कित्येक अंत्यसंस्कार केले जातात, इथे येणारे शव कधीच थांबत नाहीत.
आज मणिकर्णिका घाटावर रोज कित्येक अंत्यसंस्कार केले जातात, इथे येणारे शव कधीच थांबत नाहीत.
एका प्रथेनुसार या घाटावरील नागा जातीचे साधू वैकुंठ एकादशीच्या दिवशी या जागी चितेच्या भस्माची होळी खेळतात.