…आणि, महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले!
हा विजय फक्त दलितांचा जातिव्यवस्थेवरचा विजय नव्हता तर माणुसकीचा दुराचारावर, कृरतेवर, प्रकाशाचा अंधारावर झालेला विजय होता.
हा विजय फक्त दलितांचा जातिव्यवस्थेवरचा विजय नव्हता तर माणुसकीचा दुराचारावर, कृरतेवर, प्रकाशाचा अंधारावर झालेला विजय होता.
रामस्वामी पेरीयारां नंतर त्याच एकमेव दलित महिला नेत्या होत्या ज्यांना ह्या नाजूक व निषिद्ध वाटणाऱ्या विषयाला संबोधित करणे महत्वाचे वाटले.