द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

माणूस हैदराबादला गेल्यावर चारमिनार पाहणार नाही, पण पॅराडाईजची बिर्याणी न खाता परत येणं अशक्यच!

आज जगभरात पसरलेलं हे बिर्याणीपुराण हैद्राबादमधल्या पॅराडाईज बिर्याणीशिवाय अपूर्ण आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या विदेशी दौऱ्याचा खर्च उचलणारा हा माणूस भारतात यु*द्धकैदी होता

युद्धबंदी म्हणून त्यांना पानागढच्या छावणीत कैदेत ठेवण्यात आले होते. या छावणीत सहगल चार महिने बंदिस्त होते. तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना चकमा...

पोलंडमध्ये आजही या भारतीय राजाच्या नावाने कितीतरी रस्ते आणि शाळा आहेत..

१९४५ साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले. पोलंड रशियाच्या ताब्यात गेले. १९४६ साली पोलंड सरकारने राजांना या मुलांना पुन्हा पोलंडला पाठवण्याची...

जिच्यासाठी रविंद्रनाथांनी आयुष्यभर कविता लिहिल्या, ती कादंबरी कोण होती…?

टागोर सतरा वर्षांचे असताना अहमदाबाद येथे आपल्या भावाकडे, म्हणजेच सत्येंद्रनाथकडे गेले. सत्येंद्रनाथ तिथले आईसीएस होते. तिथून रविंद्रनाथांना त्यांनी मुंबईत, आपले...

सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पण…

त्यांना कितीही धर्मद्वेष्टे ठरवले तरी आपल्या समाज बांधवांना त्यांचे एकच सांगणे होते, “तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करा, मला वाटेल...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात ‘बोरोलीन’ने लोकांना आपलं क्रीम फुकट वाटलं होतं

बोरोलिनच्या जुन्या जाहिराती बघितल्यावर जाणवतं या काळ्या-पांढर्‍या छापील जाहिरातींमध्ये पारंपारिक पोशाख परिधान केलेले, बंगाली कुटुंबं जास्ती आहे. दुर्गापूजा उत्सवांवर आणि...

भारतात अँटीसेप्टिकच्या इतक्या कंपन्या आहेत पण आजही भारतीयांचा विश्वास फक्त डेटॉलवरच आहे!

१९३३ मध्ये डेटॉलची भारतात सुरुवात झाली आणि यानंतर गेली अनेक दशके भारतातील सामान्य लोकांच्या जीवनाचा हा महत्त्वाचा भाग तयार झाला...

बॉलीवूडच्या बातम्यांसाठी त्यावेळी ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ शिवाय पर्याय नव्हता

या कार्यक्रमात तबस्सुम कलाकारांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलते करण्याचा प्रयत्न करायची. या कलाकारांच्या जीवनाचा जो भाग लोकांसमोर कधीच आलेला नसायचा...

सर्वांना बावळट वाटणारा शेख चिल्ली खरंतर या मुघल राजपुत्राचा आध्यात्मिक गुरु होता

शेख चिल्ली यांचा जन्म बलुचिस्तानात झाला होता. ते खानाबदोष या जमातीत जन्माला आले होते. ही जमात सदैव भटकत असायची, या...

अटलजींना भुट्टोची शेरवानी इतकी आवडली की त्यांनी तशीच शेरवानी पाकिस्तानहुन बनवून घेतली

अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. त्यातही ते भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते होते. त्यामुळे पाकिस्तानी राजकारण्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळीच प्रतिमा...

Page 136 of 228 1 135 136 137 228