शिवचरित्र घराघरात पोहोचवण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिवचरित्रात धगधगत असणारी लोककल्याणकारी राज्याची प्रेरणा आणि त्या महान राजाची गाथा सर्वसामान्यांसाठी खुली केली.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिवचरित्रात धगधगत असणारी लोककल्याणकारी राज्याची प्रेरणा आणि त्या महान राजाची गाथा सर्वसामान्यांसाठी खुली केली.