द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

तिरंग्यासाठी हुतात्मा झालेल्या बिहारच्या या सात पुत्रांचा इतिहास आपल्याला माहित असायलाच हवा

भारतात गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात...

मुंबई पुणे महामार्गाला इंग्रज-मराठा यु*द्धाचा इतिहास आहे

आता ४ पदरी वाहतूक असलेला हा मार्ग जो दर दिवशी ९०,००० चारचाकी वाहनांचा भार सांभाळतो तो इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी, हत्यारांची...

या तरुण मराठी प्रकाशकाने लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळेला अनोखी मदत केलीये

सहा वर्षांपूर्वी करडे यांनी इंदापूरला एका श्रावणबाळ आश्रमशाळेची स्थापना केली. या शाळेमध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले बेघर आणि अनाथ मुलं-मुली राहतात....

मक्केत जन्मलेल्या मौलानांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात मुलभूत भर घातलीये

राज्यशास्त्र, इतिहास आणि भाषा विषयाचा व्यासंग असलेले मौलाना आझाद हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम होते यात शंकाच...

राजाजींनी चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांची जाणीव नेहरूंना वेळीच करून दिली होती

त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्रमकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी...

गांगुलीने भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दादा बनवलंय!

सलग ९ पराभव पचवल्यानंतर मिळालेल्या विजयाने गांगुलीला अक्षरश: बेहोष करून टाकले होते. लॉर्डसच्या बाल्कनीत उभे असलेल्या गांगुलीने विजयाच्या जल्लोषात अंगातील...

“दादा”पासून सुरु झालेलं “विजयपर्व” माहीने अखंड चालू ठेवलं

जर कोणी मरण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली तर, ती धोनीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेला षटकार असेल असे उद्गार खुद्द सुनील गावसकर...

गोलकीपर ते बेस्ट विकेटकीपर : “माही” धोनीने असे गाजवले मैदान

या अवलियाचं केवळ गाड्यांवरच नाही तर कुत्र्यांवर पण प्रचंड जीव आहे. या प्रेमापोटीच धोनीने त्याच्या घरी २ कुत्रे पाळले असून...

यांनी त्यांच्या दिवंगत मुलीच्या आठवणीत सर्वात मोठ्या मुलींच्या विद्यापीठाची स्थापना केली

त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध...

Page 174 of 228 1 173 174 175 228