तिरंग्यासाठी हुतात्मा झालेल्या बिहारच्या या सात पुत्रांचा इतिहास आपल्याला माहित असायलाच हवा
भारतात गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात...
भारतात गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात...
आता ४ पदरी वाहतूक असलेला हा मार्ग जो दर दिवशी ९०,००० चारचाकी वाहनांचा भार सांभाळतो तो इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी, हत्यारांची...
सहा वर्षांपूर्वी करडे यांनी इंदापूरला एका श्रावणबाळ आश्रमशाळेची स्थापना केली. या शाळेमध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले बेघर आणि अनाथ मुलं-मुली राहतात....
राज्यशास्त्र, इतिहास आणि भाषा विषयाचा व्यासंग असलेले मौलाना आझाद हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम होते यात शंकाच...
त्यांनी पंतप्रधान नेहरुंना चीनच्या वाढत्या आक्रमक पवित्र्याबद्दल सावध केले होते. चीनच्या विस्तारवादी आक्रमकतेमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, नेहरूंनी...
सलग ९ पराभव पचवल्यानंतर मिळालेल्या विजयाने गांगुलीला अक्षरश: बेहोष करून टाकले होते. लॉर्डसच्या बाल्कनीत उभे असलेल्या गांगुलीने विजयाच्या जल्लोषात अंगातील...
जर कोणी मरण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली तर, ती धोनीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेला षटकार असेल असे उद्गार खुद्द सुनील गावसकर...
भारताबरोबरच अजूनही काही देश आहेत ज्यांना १५ ऑगस्टलाच स्वातंत्र्य मिळालं होतं.
या अवलियाचं केवळ गाड्यांवरच नाही तर कुत्र्यांवर पण प्रचंड जीव आहे. या प्रेमापोटीच धोनीने त्याच्या घरी २ कुत्रे पाळले असून...
त्यांनी जरी भारतीय गणराज्यात अनेक संस्थानांचे विलगिकरण केले तरी त्यांच्याबद्दल राजस्थानच्या स्थानिक नेत्यांच्या मनात प्रचंड राग होता. त्यांना मोठा विरोध...